Surprise Me!

काँग्रेसने स्वतःचे चारित्र्य पहावे : बिहार निवडणुकीवरुन आंबेडकरांचा टोला

2021-06-12 0 Dailymotion

अकोला : बिहारच्या निवडणुकीत डेमाॅक्रेटिक फ्रंटने मते खाल्ली असा काँग्रेसचा आरोप असेल तर आधी त्यांनी स्वतःचे चारित्र्य पहावे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. १९९० मध्ये मिलीजुली सरकारची जी पद्धत आली ती पुन्हा सुरु होते आहे, असाही दावा त्यांनी केला.