उपसमितीनं मागण्या मान्य केल्यानंतर त्याचा तातडीनं जीआर काढावा, जीआर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.