केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यामुळं कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी गुळाला चांगले दिवस येणार आहेत.