पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी अमरावतीत लहान गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन (Ganpati Visarjan) करण्यात येत आहे.